जय हिंद !!! जय महाराष्ट्र !!!
शिवम प्रल्हाद तौर
राहणार: शेलगाव तालुका: माजलगाव जिल्हा: बीड राज्य :महाराष्ट्र देश: भारत
वसुन्धरैव कुटुम्बकम
सुभाषित - ही एक चारोळी ,अभंग , यांसारखीच एक रचना आहे
यामध्ये दोन किंवा चार ओळींमध्येच खुप मोठा अर्थ सामावलेला असतो .
आम्ही जेव्हा ८ व्या ईयत्तेत पहिल्यांदा ही रचना
बघितली तेव्हा त्यातील आमच्या पसंतीच्या म्हणा
किंवा आमच्या जीवानाशी निगडीत म्हणा ह्या काही पुढील रचना
१:-गरीबीचा आशीर्वाद -Blessed are the poor!
bho dAridryaM namastubhyaM siddho&haM tatprasAdAtaH |
pashyAmyahaM jagat sarvaM na mAM pashyati kashchana ||
भो दारिद्र्यं नमस्तुभ्यं सिद्धोऽहं तत्प्रसादातः ।
पश्याम्यहं जगत् सर्वं न मां पश्यति कश्चन ॥
O poverty, homage to you; by your grace I have obtained magical powers:
I see the whole world, and nobody sees me!
"अरे दारिद्र्या तूला नमस्कार असो , तुझ्या ऊपकाराने मी सिद्ध झालो आहे की मी सर्व जगाला बघु शकतो , समजु शकतो पण मला कोणी बघत नाही किंवा कोणालाही माझ्याकडे बघावे असे वाटत नाही "
कोणत्याही गरीब शेतकऱ्यानेच याची रचना केली असावी कारण आजही सर्वात जास्त गरीब हे आपले अन्नदाते ऊत्पादक शेतकरीच आहेत
********************
२:- कपड्यावरुन ओळख
• Here is a subhAShita --wisdom words, that speaks about the samudra manthana--churning the ocean of milk, and says humorously that ultimately it was the dress that made the difference for the gods ViShNu and Shiva!
किं वाससा इत्यत्र विचारणीयं
वासः प्रधानं खलु योग्यतायै ।
पीताम्बरं वीक्ष्य ददौ स्वकन्यां
दिगम्बरं वीक्ष्य विषं समुद्रः ॥
kiM vAsasA ityatra vichAraNIyaM
vAsaH pradhAnaM khalu yogyatAyai |
pItAmbaraM vIkShya dadau svakanyAM
digambaraM vIkShya viShaM samudraH ||
"What's in one's dress"—-is a point for contemplation;
apparel is indeed important for appropriateness;
Looking at the one dressed in bright yellow clothes (MahAviShNu), the ocean gave him his daughter;
seeing the one dressed in nothing (Shiva) it gave him poison!
कोण म्हणेल वस्ञ माणसाची ओळख बनवत नाहीत वस्ञांनीच माणुस समजला जातो म्हणुनच
चमकदार पितांबर नेसलेल्या विष्णुला सागराने कन्या दिली तर दिगंबर शिवाला त्याच सागराने विष दिले
********************
३:- प्रसिद्धीसाठी कायकाय
• This one is about the persistent itch of becoming famous in us.
ghaTaM bhindyAt paTaM ChindyAt kuryAt rAsabharohaNaM |
yena kena prakareNa prasiddhaH puruSho bhavet ||
घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् कुर्यात् रासभरोहणं ।
येन केन प्रकरेण प्रसिद्धः पुरुषो भवेत् ॥
Breaking a pot, tearing a cloth, or riding on a donkey--
doing something by hook or crook, (everyone) tries to be famous!
घडा फोडणे , कपडे फाडणे , किंवा गाढवाची सवारी करणे असे प्रत्येकजण करत असतो कारण प्रत्येकजण प्रसिद्धीसाठी प्रयत्नशील असतो
(Reminded of the Guinness Book of World Records?)
********************
४:-भारतमातेला वंदन -
रत्नाकरधौतपदां हिमालयकिरीटिनीम् ।
ब्रह्मराजर्षिररत्नाढ्यां वन्दे भारतमातरम् ॥
To her whose feet are washed by the ocean, who wears the Himalayas as her crown, and is adorned with the gems of rishis and kings, to Mother India, do I bow down in respect.
--viShNu purANam
जिच्या चरणांना सागर धुतो आणि हिमालय जिचा मुकूट आहे ,जेथे अनेक राजे आणि ऋषीरुपी रत्न आहेत त्या भारतमातेला नमस्कार
*****************
५:- जागेवरच किंमत
स्थान भ्रष्टा न शोभन्ते दन्ताः केशाः नखाः नराः
Sthan Bhrashtaa Na Shobhenta Dantah Keshah Nakhah Naraah
i.e. Teeth, hairs,finger nails and persons lose their importance and are neglected once they are dislodged from their position (Sthaan Bhrashta). All the aforesaid four are cared and pampered so long they occupy their position.
जर दात,केस,नखे,आणि माणूस जागेवर नसतील तर त्यांची किंमत केली जात नाही (ते शोभुन दिसत नाहीत )
तर मित्रांनो या जीवनात काय काय होऊ शकते याची कल्पना आपल्याला येतच असते
तरी जीवन हे एक चक्र आहे ते कोणासाठीही थांबत नाही पण त्यात असे काय होऊ शकते कि ज्याने चक्र चालू राहते
याबद्दल मनातील विचार या ठिकाणी मांडतो आहे
कल्पनेच्या विश्वात आमची मजल तुम्हाला अर्पण
सुरुवात कशी झाली हे प्रत्येक जण सांगतो आपापल्या परीने
तरी आमच्या पुराणात (माणसाची गोष्ट ) सांगितल्या प्रमाणे वात शीला आणि जल यांच्या नंतर जीववरण तयार झाले
या जीवांना कसे जगावे हे शिकवण्यासाठी काही तुमच्या आमच्या सारख्याच कल्पना करू शकणाऱ्यां जीवांनी
औम कारापासून तर नृत्य , गायन वादन अशा 64 कला पर्यन्त आणि 7 तत्व आणि 4 वेदांपासून ते 4 वादांपर्यंत (साम दाम दंड भेद )
तसेच knowlegde पासून तर physics ,chem. , maths , bio, electron ,proton etc . सर्व तयार केले
याचाच वापर करत करत सामान्य जीव
पुढे चालून हेच जीव विकसित झाले (जसे आपण माकडापासून ,कार्टून नेटवर्क वर digimon, pokemon होतात ना तसेच ) आणि ते पुढेही चालूच राहील (जसे dragon ball zee मध्ये , x-men मध्ये,twilight saga मध्ये इत्यादी)
पण माणसाला नेहमीच आकर्षण असते ते इतरांपेक्षा वेगळे बनण्याची आणि म्हणूनच
दशावतार ,विष्णूपुराण , justice league, avengers यासारखे नवीन कार्यक्रम ह्याच कल्पना विश्वात रमणाऱ्या जीवांनी तयार केले पण त्याचा परिणाम असा झाला कि सामान्य जीव त्याचाही वापर करू लागले आणि नकळत हेच जीव स्वतःचाच ह्रास करून घेऊ लागले
आणि नियमानुसार जसे आले ते तसे परत जाणार जीव , जल, शीला, वात हे आपल्या सर्वाना माहिती आहे पण आम्हाला तसे होऊ द्यायचे नाही ये म्हणूनच कि काय जर निर्माता असेल किंवा नसेलही तरी याच जीवांना काही कारण हवे असते अस्तित्व दाखवण्यासाठी म्हणूनच यांनी सूरअसुर ,देवदानव ,सूर्यवंशी चंद्रवंशी ,ब्रम्हवंशी ,नागवंशी, हिंदू , मुस्लिम दक्षिणउत्तर पूर्वपश्चिम तयार केले
आणि यात सामान्य जीवांची काय चूक कि त्यांनी याचाच वापर करून सर्वव्यापी जगाचे प्रत्यक्षाप्रत्यक्ष तुकडे करून घेतले
पण पुढे चालून अशी जीवही तयार झाली ज्यांच्या जिव्हाळ्याने म्हणा किंवा त्यांचं कर्तव्य म्हणा कल्पना सोडून न देता खरेखुरे साहित्यही याच कल्पनारम्य जीवांनी व्यक्तीचरीञ्यालाही कल्पनेची जोड देत रामायण ,महाभारत , बायबल, कुराण हे परिस्थिती नुसार बदलत आणले
काही नग तर असेही निघाले
की एरवी एखाद्या भटाप्रमाणे तुम्ही आम्हाला सोडुन त्यांना मान का देता असे म्हणणारे हेच literal intelligentsia (बुद्धिजीवी हो !!!) जीव
धोक्यात घालुन दादरीच्या घटनेचा संबंध दाभोळकर आणि पानसरेंच्या हत्येशी लावतात आणि पुरस्कार वापसी करतात
यातलेच काही सांगतात की औरंगाबाद ला संभाजीनगर करने म्हणजे ईतिहास बदलण्यासारखे आहे (नेमाडे )
माझी कल्पना मला दाखवते की चालुच राहील
आम्ही सर्वप्रथम या जगात आलो आणि आम्ही या क्षेत्रातील मुलनिवासी हेच ठरविण्यात सामान्य जीवांचा असतीत्वासाठी संघर्ष चालुच राहील
आणि हेच बुद्धीजीवी त्यांनी निर्माण केलेल्या(ते किंवा त्यांची अभिव्यक्ती कारण असलेल्या ) युद्धप्रसंगी रडतील की आम्हाला मान मिळत नाहीये येथे असहिष्णुता (intolerance )वाढतेय पण ते हे विसरतात की जर दोन प्रदेशांत युद्ध चालले असेल तर अभिव्यक्ती दडपली जाणे सहाजीक आहे यात विशेष काही नाही (when there was war started no one comes to see my shows hence I cremated my theater
ref. Film hugo of hollywood just watch for this message
त्या माणसाला स्वतःच्या थिएटर ला आग लावावी लागली कारण युद्धामुळे त्याला आणि त्याच्या कलेला मान मिळत नव्हता पण त्याने आजच्या बुद्धीजीवींप्रमाणे कधीच युद्धाला प्रसिद्धीसाठी हत्यार बणविले नाही )
असो
....
जर खरेच अभिव्यक्ती माणसाला जगवत चलवात असेल तर एवढे ध्यानी ठेवावे की
पुढे चालुन तुमच्या हातांनीच देव आणि त्यांचेही युद्ध घडतील (x-Men series मध्ये पुढच्या चिञपटात राम होता आणि स्वतःला कृष्णा सांगणारा खलनायक दाखवणार आहे असे म्हणतात हीच का ती अभिव्यक्ती
काय भरोसा पुढे चालुन avengers त्याच दिशेने वळाले तर )
येथे एक मुद्दा अजुन येतो की जर ती अभिव्यक्ती नसुन संशोधन आहे
म्हणजे आपल्याच पुराणांचे english मध्ये decoding (आवृत्तीकरण
उदा. चंद्रवंशी आणि सुर्यवंशीच vampires आणि warewolf आहेत का???)किंवा एखाद्या सर्वव्यापी अपघातानंतर (जगबुडी , हिमयुग ) जगासमोर हीच अभिव्यक्ती पुराण, ईतिहास म्हणुन जगासमोर येईल तेव्हा पुन्हा जीवनाचे चक्र सुरु होईल आणि पुन्हा सामान्य जिवांचा असतित्वासाठी संघर्ष (आम्ही जुने, आम्ही मुलनिवासी) चालुच राहिल
तोपर्यंत जोपर्यंत जगात जिव आहेत आणि कदाचीत बाकी आवरणांचेही चक्र असेलच
संशोधन चालु आहे
जय हिंद !!! जय महाराष्ट्र !!!
शिवम प्रल्हाद तौर
राहणार: शेलगाव तालुका: माजलगाव जिल्हा: बीड राज्य :महाराष्ट्र देश: भारत
वसुन्धरैव कुटुम्बकम